Thursday, January 17, 2008

गोव्यात पुन्हा आटापाट्यांचा पोरखेळ सुरु

अस्थिर सरकार म्हणजे काय ? हे गोव्यातील आमदारांकडुन शिकावे. प्रत्येक आमदाराला येथे मुख्यमंत्री होण्याची संधी का बर देत नाहीत. सर्व पक्षांनी मिळुनमिसळुन एक सरकार बनवावे , हवे कशाला सत्ताधारी व विरोधी पक्ष. दर दिड महिन्याला एक नवा मुख्यमंत्री, कोणाचे सरकार गडगडला नको.
त्या पोरखेळा पेक्षा हा खेळ बरा. सर्व सुखी, समाधानी.
दै. सकाळ - पणजी, ता. १६ - सरकार व्यवस्थित चालले नसल्याचे कारण देत गोव्यातील तीन मंत्री व कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेल्या संसदीय सचिवांनी आज राजीनामे दिल्यामुळे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे सरकार अडचणीत आले आहे.

No comments: