Wednesday, October 28, 2009

गंमत जम्मत


महाराष्ट्र, हरियाणा आणि अरुणाचल प्रदेश. तिन्ही राज्यात निवडणुकीचे निकाल एकाच दिवशी लागले.
हरियाणा आणि अरुणाचल प्रदेशात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेवुन झाली देखील, वरती विधानसभेत सरकारने  बहुमत सिद्ध करुन दाखवेल देखील.

महाराष्ट्रातील घोळ अजुन संपायला मागत नाही. राजकीय ***लीला व नौटंकीचा शेवट व्हायचा कधी ? सरकार आपल्या कामाला सुरवात करणार तरी कधी ? शपथविधीस नाताळाचा मुहुर्त धरायचा बेत आहे की काय ?

आता मात्र आपल्या साहेबांचा कंटाळा येत चालला आहे. लवकर निवृत होतील तर बरे.

No comments: