Monday, October 05, 2009

राजकारण मोठे गहन हो

राजाभाऊ, हे निवडणुक कोणाला कशी फळॆल हे सांगणे फार महाकठीण हो.

आता हेच बघा ना,

राज्याबाहेर वनवासात पाठवले गेलेल्या " त्यांनी " अचानक उसळी घेवुन पुन्हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रबिंदुपाशी परत स्वःतला आणुन ठेवले आणि येवढी वर्षे राज्यात घालवलेले अचानक पटावरुन गायब झाले.

No comments: