Tuesday, June 05, 2007

यालाच लोकशाही म्हणतात का रे भाउ ?

समाजातील काही मुठभर लोक आपल्या मागण्यांसाठी संपुर्ण समाजाला, शासनाला वेठीस धरतात, राष्टीय मालमत्तेचे नासधुस करत प्रचंड प्रमाणात नुकसान करतात, रस्त्ते, रेल्वे बंद पाडतात याच्या खेळात पराकोटीची वित्त हानी होते, प्राणहानी होते, हे सारे घडत असताना शासन हतबल होत त्यांच्याशी बोलणी करत रहाते.

यालाच लोकशाही म्हणतात का रे भाउ ?

No comments: