Tuesday, November 05, 2013

प्रयोजनच काय

रस्त्यातुन आपल्या आजुबाजुने भरधाव वेगात जाणाऱ्या गाड्‍यांपेक्षा समोरुन संथ गतीने जाणारी गाडी जास्त धोकादायक. तिच्या मुळे अपघात होणाची शक्यता जास्त असते.

हळुच जायचे असेल तर डावीकडच्या रांगेतुन जायचे.. सर्वात उजवीकडच्या रांगेत यांचे येण्याचे प्रयोजनच काय ?

No comments: