Saturday, May 01, 2010

नरेंद्र वर्मांची खाजवुन खरुज काढणे

१०५ हुतात्मांच्या यादीत बिगरमराठी लोक किती होती हे दर्शवणाऱे भले मोठाले फलक माननीय नरेंद्र वर्माजींनी साऱ्या मुंबईभर लावले आहेत, यातुन त्यांना काय दर्शवायचे आहे ? काय सांगायचे आहे ? याची गरजच काय होती ?

आंदोलनातील मराठी-गैरमराठी हा विचार आतापर्यंत कधी मनातही आला नव्हता. महाराष्ट्रात राहुन महाराष्ट्राशी एकरुप झालेल्यांना लोकांना  मराठी माणसांनी कधीच परके माननले नाही.




1 comment:

महेंद्र said...

घड्याळात लवकरच १२ वाजणार याचं द्योतक आहे ते.