Monday, May 18, 2009

कल के कलाकार संगीत संमेलन





शनिवारी १६ तारखेला या संमेलनाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी राजाभाऊंना याला जायला काही मिळाले नाहे , कारण एकच त्यांची बायको. ( नेहमी प्रमाणेच सारा दोष तिचाच असतो किंवा तिलाच द्यायचा असतो )

दुसऱ्या दिवस गाजवला तो जालंदर वरुन आलेल्या श्री. संदिप सिंग यांनी आपल्या दिलरुबा वादनाने.
काल दोन आणखी कलाकारांचे कार्यक्रम पाहिले, हावडा वरुन आलेल्या मिनाक्षी मजुमदारा राग बागेश्री गायल्या. चिनपिन्या (?) वरुन आलेल्या सुजित देवघोरीया यांचे वायोलीन वादनाने तर मैफिलीत खास रंग भरला

No comments: